बातम्या

पायाखालची वाळू सरकली, पद गेलं आणि वेड्यासारखे बडबडू लागले, राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

पायाखालची वाळू सरकली, पद गेलं आणि वेड्यासारखे बडबडू लागले, राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Sindhudurg News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. सत्ता गेल्यामुळे आता उद्धव ठाकरे काहीही बडबडत आहेत, अशी टीका राणेंनी केली आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनाही इशारा दिला आहे.

Sindhudurg News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. सत्ता गेल्यामुळे आता उद्धव ठाकरे काहीही बडबडत आहेत, अशी टीका राणेंनी केली आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनाही इशारा दिला आहे.

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status