
पवारांनी १९९८ साली असं एक जातीय समीकरण जुळवलं, ज्याने काँग्रेसची ताकद भाजपपेक्षा कित्येक पटीने वाढली.. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, रा. सू. गवई, जोगेंद्र कवाडे या नेत्यांनी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला आणि चारही जण लोकसभेत पोहोचले..
पवारांनी चार दलित नेते सोबत घेतले, सर्वच्या सर्व एकाच वेळी लोकसभेवर निवडून गेले
पवारांनी १९९८ साली असं एक जातीय समीकरण जुळवलं, ज्याने काँग्रेसची ताकद भाजपपेक्षा कित्येक पटीने वाढली.. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, रा. सू. गवई, जोगेंद्र कवाडे या नेत्यांनी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला आणि चारही जण लोकसभेत पोहोचले..
पवारांनी १९९८ साली असं एक जातीय समीकरण जुळवलं, ज्याने काँग्रेसची ताकद भाजपपेक्षा कित्येक पटीने वाढली.. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, रा. सू. गवई, जोगेंद्र कवाडे या नेत्यांनी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला आणि चारही जण लोकसभेत पोहोचले..